Tuesday, 12 February 2019

रात आंधळे !

रात आंधळे असे लोक असतात ज्यांना सूर्य मावळला कि काही दिसत नाही . तसेच काही समाजाचे असते . एकदा कर्तृत्ववान महापुरुष त्या समजातून निर्माण झाला असेल आणि त्याने आपले विचार त्याच्या अनेक पुस्तकात लिहले असतील , भाषणातून , सभेतून मांडले असतील , खूप मोठे कार्य केले असतील तर ती व्यक्ती त्या समाज साठी जणू सूर्य आहे असेच होते . हे स्वाभाविक आहे त्या महापुरुषाचे कार्य लोकोत्तर असेल तर त्याच्या मृत्यू नंतर त्या समाजात फार मोठी पोकळी निर्माण होते ,

क्षणो क्षणी त्या महापुरुषाने अमुक वेळी काय म्हटले ते त्याच्या लिहलेल्या  पुस्तकातून, लिखाणातून , भाषणातून उतारे देऊन सांगितले जाते पण हे जग , वेळ काळ बदलत असते त्या वेळी महापुरुषाने मांडले विचार जसेच्या तसेच तुमच्या समश्येवर लागू पडतील असे होत नाही तेव्हा या मध्ये गतिशीलता आणि समय   सूचकता  हे तंत्र वापरले नाही तर त्या समाजाची अवस्था  रात आंधळ्या व्यक्ती सारखी होते आणि मग आपण काय करावे हे सुचत नाही .

व्यक्ती च्या विचारात मरणोत्तर कोणालाही बदल करता येत नाही कारण ते विचार त्या व्यक्तीचे असतात मग ते राजकीय विचार असोत , सामाजिक विचार असोत कि धार्मिक , आर्थिक विचार असोत . मार्क्स चे विचार , त्याचे तत्व ज्ञान आत्ताच्या एकाद्या राजकीय पक्षाचे लोकसभेत बहुमत आहे म्हणून ते बहुमतांच्या आधारे बदलता ईयोल का ? नाही ते श्यक्य नाही , त्याचे तत्व ज्ञान घावे कि घेऊ नये ते तुम्ही ठरवू शकता पण त्याच्या तत्व ज्ञानात तुम्हाला एका शब्दाचा , काना , मात्र चा सुद्धा तुम्हाला बदल करता येत नाही त्या वेळी डोळस होऊन त्याच्या विचाराचे पलीकडे जाऊन आजच्या सामाजिक राजकीय स्थितीला आणि हव्या त्या परिवर्तन साठी कोणते नवीन विचार आहेत का हा शोध घ्यावाच लागतो . तेव्हा समाज रात आंधळा राहत नाही तर गतिशील होतो याचा अर्थ पूर्वी झालेले महापुरुष , विचार व्यर्थ होते , झाले असे होत नाही .

गांधीजी नि गांधी विचार दिला . अहिंसा , सत्याग्रह , ग्राम स्वराज , खादि  . स्वातंत्र्य साठी ते उपकारक ठरले पण ते इंग्रज विरुद्ध , विदेशी ब्राह्मण , विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म या बद्दल काय ? म्हणून आज गांधी अप्रासंगिक झाले . मार्क्स सुद्धा वैदिक ब्राह्मण धर्म , वर्ण , जाती भेद , अस्पृश्यता आदी वर फार काही विचार देऊ शकले नाही . आंबेडकर विचार सुद्धा लोकांना शेवटी अश्या धर्मातून धर्म परिवर्तन करा असे सांगतात ज्या मध्ये मुळात वर्ण जाती , भेदाभेद नाही आणि ज्या विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मात हे सर्व आहे त्यालाच हिंदू चा धर्म असे संबोधून त्यावरच हकनाक आरोप करतात आणि संविधानात जाती वर आधारित आरक्षणाचा विचार मांडतात ते सुद्धा विदेशी ब्राह्मण भागावो असे म्हणत नाही तेव्हा जगातले महान राजकीय , सामाजिक , धार्मिक विचारवंत मार्क्स, गांधी , आंबेडकर या देश्याच्या सर्वात मोठ्या  आजारावर औषध देऊ शकले नाही असे वाटते ! पण हे वास्तव जर मूळ  भारतीय  समाज मान्य करीत नसेल तर अश्या समाजाला रात आंधळे असे म्हणावे लागेल !

हे सर्व सूर्याच्या सावलीत सुखावले लोक सूर्य अस्त झाला तेव्हा रात आंधळे झालेले इथे तिथे चाचपळत दिसतात . नवीन विचार नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व त्यांना सहन होत नाही . मग या देशाचा गंभीर प्रश्न कसा सुटेल ? आरक्षण तर जाती वर्ण वेवस्था अधिक बळकट करीत आहे , जाती , वर्ण , ब्राह्मण धर्म , भेदभाव जाणार कसा ? ज्याचा गुन्हा नाही त्या हिंदू समजला , हिंदू धर्माला तुम्ही ठोकून काढता आहेत पण खरा गुन्हेगार विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण , ब्राह्मण धर्म वेगळा आहे असे सत्य मात्र नाकारता तेव्हा रात आंधळे रात आंधळेच राहणार यात संशय नाही !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Saturday, 2 February 2019

Code Book of Nativism : Life Dairy of Nativist D.D.Raut, President, Native Rule Movement :
#Nativism is the #Life_Thought of #Nativist_D_D_Raut he gave to #Indian_Native_ People since 1970 first time speaking over #Indian_ Nativism ,#Native_Nation , #Native_ Hindutv when he was just student of age 22 years as social worker at #Boudhik_Mandal_Pauni , Shurawari Ward . He did his studies opto M.Com at Nagpur and joined Indian Central Railway Director of Audit as Auditor and organized Federation for Eradication of Evils of young people at Mumbai during the year 1973 and further elaborated #What_is_Nativism and #Native_Hindutv .
#Mul_Bhartiya_Vichar_Manch organized #Workshops_on_Nativism at Kalyan , M.S. in 1978 and established #Native_Peoples_Party in 1992 registering it with ECI in 1993
This whole movement is called #Native_Rule_Movement
This id the #Dairy_of_Nativism in India and the discourse of Nativist D.D.Raut on Nativism and Native Hindutv is #Code_Book_of_Natiivsm .
Mul Bhartiya Vichar Manch :
Dead Lock of Caste and Varn :
Yes it is a Dead Lock of Varn and Caste system Videshi Brahmins put on Hindu society making them slaves for thousands of years .
Many people Saints , Dharmatmas , Mahatmas , Great Leaders and Thinkers spent their lives to solve this dead lock , unlock the Hindu society and clean the other religious societies which came in contact with infected Hindu society of this deadly rotten system . All efforts went without any final satisfaction and permanent solution to this problems .
Buddhism , Jainism , Silkism got them selves spoiled with Varnwadi , Jaatiwadi Brahmins soon they entered in these faiths which in fact arouse in protest and against Varn and Caste System .
Saints and some reformist advised inter caste varn marriages and meals , Some suggested opening of temples and other common used places like ponds etc to most affected people who are called Untouchables . Videshi Brahmins puried those places with Ganga water and Gomutra telling Hindus that even excreta of Cow an animal is holier than Hindus like Dalits , Shudras .
Acts and Laws have some limitations so far religion ills are concerned and nothing like divided Hindu Code bill in various acts and laws and even constitution aim and preamble , directives could not end Varn and Caste system from Hindus as all these efforts are for heart change of notorious Videshi Brahmins who are the originators of this ugly and barbarians system .
Native Rule Movement has come to conclusion that the key of this dead lock is only one and that is declaring Videshi Brahmin as Non Hindus as in fact Videshi Brahmin Dharm is separate from Native Hindu Dharm . By making this Brahmins are no more law providers to Hindus as they are alien and Videshis and of different religion which is not Hindu Dharm .
Nativist D.D.Raut , Vichark , Mul Bhartiya Vichar Manch and President , Native People's Party and Pracharak of Satya Hindu Dharm Sabha has been putting up his this opinion for long . So far this was never told by any body in the past as many of the thinkers were reformist or running away from Hindu society by forming some small sect and religion .
We will not run away from our duty and responsibility to liberate our Native Nation and Native Hindu Dharm which is infected by Videshi Brahmin by wrong claim that they are Hindus too . We deny their claim right now , Brahmins are neither Hindus nor Hindustani .
We will dispatch Videshi Brahmins Lock , Stock , Barrel . This is the Dead Lock Key we call it Native Rule Movement .
My Dear Hindus and Native Citizens what you think ? Will you give us best wishes or not ? We are sure you will be with us as you will be with yourself !
Nv. Daulatrao Domaji Raut​
Vicharak , MBVM
Our Message to Nation :Janeu Chhodo , Bharat Jodo

Thursday, 22 November 2018

अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे :

भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले .

एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला !

कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक  संस्था , कार्यकर्ते , विचारवंत , लेखक , अभ्यासक याचा घनिष्ठ संबंध आला . नागसेन मंडळ , जागृती मंडळ असे नामांकित मंडळ , धार्मिक , राजकीय विचार सरणी चे ते निस्पृह अभ्यासक बनले . स्वतः त्यांनी त्यांच्या पत्नी ना उच्च शिक्षेत  व्हावे म्हणून प्रवृत्त करून मॅट्रिक पासून  एम  ए  पर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली आणि वेळ प्रसंगी स्वतःचे पायावर उभे राहता येण्या साठी इतर डिप्लोमा कार्याला लावले , अर्धवेळ नौकरी करू दिली .

आपल्या पाठ च्या लहान भावांची जबाबदारी समजून त्यांनी त्यांच्या दोन लहान भावांना मुंबई ला घेऊन आले ,त्यांना स्वतःचे पायावर उभे राहावे म्हणून हर संभव  प्रयत्न केले , कमी आवक , जास्त खर्च , मेळ जुडेना म्हणून घरीच एक जुनी प्रेस घेऊन , प्रिंटिंग प्रेस , डीटीपी चा व्यवसाय सुरू केला , प्राध्यापकी नंतर सर्व वेळ ते स्वतः प्रेस चालविण्यात , खिळे जुळविण्यात , प्रूफ रेड़ीन्ग , शुद्ध लेखन आणि गटठे  पोहचविणे आदी कामे केली भावांना योग्य मार्गी लावून ते थांबले नाहीत तर महाविद्यालयातून बी एड , एम  एड च्या विध्यार्त्याना घडवीत गेले  त्यांना फुले , आंबेडकर , गांधी , मार्क्स  चा तुलनात्मक अभ्यास कसा करावा इथं पासून तर आज काय राजकीय पक्ष असावा येत पर्यंत त्याच्या विचाराची व्यापकता राहिली आहे .

अस्या या कुछ कर जाये वयात त्यांचा नेटिविस्ट डी डी राऊत बरोबर  परिचय झाला . आज हा परिचय ३० -३५ वर्ष जुना असला तरी तो आज केवळ परिचय राहिला नाही तर घनिष्ठ मित्रता , वैचारिक एकरूपता  झाली आहे .

८० - ९० च्या दशकात नेटिविस्ट डी डी राऊत यांनी सुरु केलेल्या  अगदी वर्ष सांगायचे झाल्यास १९८७  साला पासून मूळ भारतीय विचार मंच या वैचारिक व्यासपीठ वर वक्ता , मार्गदर्शक म्हणून जवळीक झाली . मूळ भारतीय विचार मंच चा १९९० साली पहिला अंक काढला तुथून नेटिविस्ट डी डी राऊत , प्राध्यापक  गोटे , के जि पाटील, विजय विसपुते , निरंजन पाटील , प्राध्यापक औचारमाल . जगझापे , बोराडे अशी मंडळी जमू लागली . पुढे ब्लू व्हील क्रॉस हि संस्था उभी राहिली , शाळा , सहकारी संस्था अश्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन डी डी राऊत येत तेव्हा रोज एक नवी संस्था काढणारे राऊत असे उपहासाने ज्यांच्या कडे बघितले जाई त्या राऊत बरोबर हि मंडळी हि उपहासाचा आणि टीकेला सामोरे गेली . तरीही पुढे नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार हा नव विचार घेऊन १९९२ साली १५ आगस्ट रोजी  नेटिव्ह पिपल्स पार्टी प्राद्यापक गोटे सर यांच्या घरी प्रांगणात झेंडा वंदना चा मुहूर्त साधत  नेटिविस्ट डी डी राऊत , यांचे हस्ते नारळ फोडून स्थापन केला गेला तेव्हा पासून प्राध्याक गोटे सर नेटिव्ह पीपल्स पार्टी चे सेक्रेटरी जनरल झाले ते आज सुद्धा कायम आहेत !  पक्षाला इलेकशन कमिशन , दिल्ली ला नोंदणी केली , इंडियन नेटिव्ह चार्टर नावाचे पाक्षिकं गोटे सरानी काढेल , चालविले ते संपादक , मुद्रांक, प्रकाशक  तर आहेतच शिवाय ,वजन मापे परवाना धारक संघाचे काम करीत  असताना त्यांनी सरकारी , पोलीस  , कोर्ट कसे भ्रस्ट असतात हे जवळून पाहिले आहे . कँसुमार  फोरम , माहीत अधिकार , हुमान राईट चे काम करताना त्यांना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट , दिल्ली ने त्यांना , मानद प्राद्यापक म्हणून त्यांना सम्मानित केले आहे .

नौकरी करीत असताना त्यांनी उच्च शिक्षण कडे दुर्लक्ष केले नाही . ते शिक्षण  शास्त्रात  पी एच डी  मिळवून संधी मिळताच नागपूर विध्यापिठात प्रपाठला म्हणून नियुक्त झाले , पुढे विद्यापीठात हेड आफ द  डिपार्टमेंट म्हणून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि पुढे काही काळ ते वर्धा  गांधी इंटरनॅशनल विद्यापीठात काही काळ मानद प्राध्यापक म्हणून राहिले .

आता गोटे सर नागपूर ला स्थायिक झाले आहेत . त्यांना दोन उच्च शिक्षित मुले आहेत . कर्तृत्ववान आहेत , स्वतःच्या पायावर उभे आहेत . या वर्ष्या पासून त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना ताई नी लहान मुलांची शाळा काढलेली आहे तिथे हि मदत करून गोटे सर समाजाच्या प्रत्येक काम साठी हजर असतातच आणि ते नेटिव्ह विचार वाहून घेतलेले नव्हे संस्थापक असे असे अष्ट पैलू व्यक्तिमत्व , गुरुवर्य म्हणून   नेटिव्ह पीपल्स पार्टी , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , हिंदू धर्म सभा आदी ना लाभलेले व्यक्ती मत्व आहे , हे आमचे भाग्य आहे !

२३ नोव्हमेंबर आज त्यांचा वाढ दिवस आहे हा दिवस नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट गुरुवर्य दिवस म्हणून सह स्नेह, कृतज्ञ भावाने   अर्पण करतो !

गोटे सर आपणास दीर्घायुष्य , उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Wednesday, 8 August 2018

९ अगस्त , २०१८ ,
विश्व नेटिव दिवस

जलावोगे तो राख बनूँगा
दफनावोगे तो खाक बनूँगा
फेंकोगे गर कूड़े में मुझे तो
नेटिविसम की खाद बनूँगा !

चाहे राख बनु या खाक बनु
उपजावु आग होगी मेरी
अंगारो पे चला जला हूँ मैं
फीनिक्स सी उडान है मेरी।

नेटिविज़्म की ज्योत है ये
सूरज से भी तेज आभा होगी
जहा ना रवि, कवी पुहचेगा
वो हर दर, मेरा दर होगा।

अलख जगाई नेटिविज़्म की
मैं मिटूंगा पर नहीं मिटेगा ये
विश्व में जहा मानव होगा
मै नेटिव अब ये नारा होगा।

नेटिविस्ट राउत का जन्मदिन
नेटिविस्ट दिवस माना जाएगा
९ अगस्त से २४ अगस्त अब
विश्व नेटिविज़्म पखवारा होगा।

#जनसेनानी #Jansenani कल्याण
९ अगस्त , २०१८ ,
#विश्व_नेटिव_दिवस